top of page
स्वराज्याची नाविन्यपूर्ण माहिती आता फेसबुक वर सुद्धा


स्वराज्याची बदलत गेलेली युद्धनीती
स्वराज्याच्या लढ्यात युद्ध स्वरूप आणि युद्धनीती ह्याच्यात कसे बदल घडत गेले ह्याचा हा मागोवा

आदित्य गोखले
Jun 19, 202410 min read


महत्वाकांक्षी राजाराम महाराज
स्वराज्याच्या अग्निपरीक्षेच्या काळात सुद्धा राजाराम महाराज काही दिग्विजयी महत्त्वकांक्षा उराशी बाळगून काम करत होते

आदित्य गोखले
Dec 5, 20235 min read


शाहू महाराजांची स्वराज्यवापसी
शाहू महाराजांवर अगदी लहानपणी म्हणजे वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी प्रचंड मोठे आसमानी संकट कोसळले. संभाजी महाराजांच्या बलिदानाने त्यांच्या...

आदित्य गोखले
Dec 16, 20227 min read


महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती
ह्या रणचंडिकेच्या वेगळ्या परंतु अत्यंत प्रभावी युद्धनीती आणि डावपेचांनी मोगलांचे दक्षिणेतील संपूर्ण साम्राज्य हादरून सोडलं.

आदित्य गोखले
Dec 16, 20229 min read


भिडंत सह्यकड्यांची
मोगलांसमोर खंबीरपणे उभे होते मराठ्यांचे अतुलनीय शौर्य आणि पराक्रम. ह्यात अग्रभागी होते स्वराज्याचे २ रणमर्द - संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव

आदित्य गोखले
Dec 16, 20226 min read


वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना
२५ मार्च १६८९ ला रायगडाला वेढा पडल्यावर राजाराम महाराज अत्यंत शिताफीने मोगलांना चकवून वेढ्यातून निसटले. प्रतापगड, वासोटा, पन्हाळा आणि...

आदित्य गोखले
Dec 16, 20226 min read


महायोद्धा संताजी : दोडेरीचा संग्राम
संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सरनोबत झालेल्या संताजींनी अनेक लढाया गाजवल्या.अशा अनेक लढायांपैकी एक संस्मरणीय लढाई म्हणजे दोडेरीची लढाई

आदित्य गोखले
Dec 15, 20225 min read


स्वराज्याचे पांडव
ह्या परिस्थितीची कल्पना करा - स्वराज्याला मोगलांच्या अवाढव्य सेनेनी घेरलंय - स्वराज्याच्या छत्रपतींना फितुरीने कैद करून, छळ होऊन...

आदित्य गोखले
Feb 10, 20225 min read
bottom of page


