top of page
Sahyadri Swarajya Shivaji Sambhaji Rajaram Tarabai Shahu Articles

राजाराम महाराज - महाराणी ताराबाई - शाहू महाराज

राजाराम महाराज , महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांच्या स्वराज्यात पुनरागमनाचा काळ म्हणजे न भूतो न भविष्यती अशा झगड्याचा काळ. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर लगेच मोगलांनी बरेचसे स्वराज्य गिळंकृत केले होते. पण पराकोटीच्या प्रतिकूल आणि अत्यंत अवघड परिस्तिथीत उभा राहिला तो मराठा साम्राज्याचा संघर्ष. हा संघर्ष इतका तीव्र होता की औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत बाजी पूर्णपणे पालटली होती आणि मोगलांची पूर्ण दाणादाण उडाली होती. ह्या महासंघर्षाच्या काळात पुढे आल्या अत्यंत रोमांचक अशा घटना आणि महापराक्रमी असे लोक - त्यांच्या अपरिचित गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न ह्या विभागात केला आहे

नवीन लेख आणि अन्य माहिती च्या नोटिफिकेशन साठी subscribe करू शकता  

Subscribe केल्याबद्दल धन्यवाद !!

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
सह्याद्रीचे स्वराज्य - Kingdom of Sahyadri

महत्वाची सूचना - कुठल्याही लेखातल्या माहितीचे परवानगीशिवाय कृपया अनुकरण करू नये - तसेच कुठल्याही लेखातला मजकूर किंवा कुठलीही इमेज कॉपी करू नये - #History Blog #सह्याद्रीचे स्वराज्य

bottom of page